किसान क्रेडिट कार्ड: आता ५ लाखांपर्यंत कर्ज फक्त ४% व्याजावर! शेतकऱ्यांसाठी मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेत मोठे बदल केले आहेत. अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्यानुसार, आता शेतकऱ्यांना या योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत फक्त ४ टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते. देशभरातील ७.७ कोटींहून अधिक शेतकरी, मच्छीमार आणि दुग्धव्यवसायिकांना याचा थेट फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त असून, … Read more