महाराष्ट्रात २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून राज्यभर सतर्कतेचा इशारा

Heavy rain in maharashtra

मुंबई: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात २९ ते ३१ जुलै या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता असल्याने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दिवसनिहाय पावसाचा अंदाज हवामान … Read more